‘राग दरबारी’ या हिंदीतल्या श्रेष्ठ कादंबरीची ५० वर्षं : श्रीलाल शुक्ल यांची मुलाखत
हिंदीतील प्रसिद्ध कादंबरीकार, व्यंगलेखक श्रीलाल शुक्ल यांची ‘राग दरबारी’ ही कालजयी कादंबरी मानली जाते. या कादंबरीला नुकतीच ५० वर्षं पूर्ण झाली आहेत. १९६९ मध्ये या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. आजवर तिचे भारतीय आणि विदेशी मिळून १५ हून अधिक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. या निमित्तानं ‘साधना साप्ताहिका’नं १५ ऑगस्टचा विशेषांक या कादंबरीच्या गौरवार्थ काढला आहे. त्यातील ही मुलाखत.......